Monday 12 December 2011

जेथें नाहीं सारासार। तेथें अवघा अंधकार। नाना परीक्षेचा विचार। राहिला तेथें॥



जेथे योग्य अयोग्य काय त्याचा विचार नाही, सारासार विचाराचा अभाव आहे, सदसदविवेक बुद्धी नाही अशा ठिकाणी अंधकार असतो. समर्थ म्हणतात अशा माणासाला निरनिराळ्या परीक्षा करून ज्ञान प्राप्त करून घेण्याचे सुचतच नाही.

No comments:

Post a Comment